अंबाजोगाई साहित्य संमेलन १९, २० व २१ ऑगस्ट रोजी

अनिवासी अंबाजोगाईकर यांचा विशेष सहभाग, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, डॉ. दिलीप घारे उदघाटक; समारोप डॉ.…

टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे: ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय…

यंदा आषाढी वारी पालखी सोहळ्यात संविधान दिंडी

दिंडीचे मंगळवारी आळंदीत उद्घाटन; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची अभिनव संकल्पना पुणे: कोविड विषयक निर्बंधांमुळे…

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘आषाढी वारी 2022’ ॲप

पुणे: आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी…

मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले

पुणे: रेंगाळलेला मान्सून पुन्हा एकदा पुढे सरकण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी (दि.16) मान्सूने संपूर्ण मध्यमहाराष्ट्र, संपूर्ण…

राष्ट्रपतीपद निवडणूक: दिल्लीत भाजप विरोधातील सर्वपक्षीय बैठक

शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना आग्रही नवी दिल्ली:  केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये…

“रस्त्यावर मुतणाऱ्या मुलाची तक्रार करायला गेले असता मुलाचा बापच दुसऱ्या मजल्यावरून खाली मुतत होता”

माजी आमदार अनिल गोटे यांचा देवेंद्र फडणवीस व भाजपाला खोचक टोला मुंबई: सध्याच्या राजकारणाने खूपच खालची…

मान्सूनने पुणे, मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज पुणे: अनुकूल स्थितीच्या फायद्यामुळे मान्सूनने जोरदार मुसंडी मारली आहे. शनिवारी…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे औरंगाबाद येथील विराट सभेतील भाषण, जसेच्या तसे..

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, आज जवळपास सहा महिन्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरला. आज…

राजकारण्यांनी नितीमत्ता पाळली पाहिजे -रामदास आठवले

प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार अंबाजोगाई: महाराष्ट्रात पँथरची चळवळ उभी राहिली, या चळवळीला साहित्यिकांनी…

औरंगाबादच्या जायकवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मान्यता

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित;  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव…

विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करा -डॉ.नीलम गोऱ्हे

औरंगाबाद: कोरोना काळात पतीच्या निधनानंतर  विधवा भगिनींना मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसह सुरक्षित आणि सक्षम आयुष्य जगण्याच्या संधी…

राज्यात 6 जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

मुंबई: राज्यात सोमवार, 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व…

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित आवार संकल्पना राबवा -डॉ. नीलमताई गोऱ्हे

औरंगाबाद: पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य…

प्रदूषण कमी करण्यासाठी पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करणार -नितीन गडकरी

पुणे: आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी…

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन पुणे: केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात…

दीड महिन्यात सात पट रुग्ण वाढले; निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा

मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या मुंबई: कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड…

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का; 60 हून अधिक उमेदवारांची निवड

यावर्षीच्या निकालात महिलांची बाजी नवी दिल्‍ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून…

गूड न्यूज: मान्सून केरळमध्ये दाखल

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता! पुणे: मान्सून केरळमध्ये कधी येईल याची गेल्या पंधरा दिवसापासून सर्वच वाट…

देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या…